पाणीदार आमदार म्हणून ओळख असणारे माननीय आमदार शंकरराव गडाख यांना अपक्ष असूनही त्यांच्या जलसंधारणचे भरीव कार्य बद्दल जलसंधारण मंत्री पद देणे सरकारला भाग पडले. असेच इतरही राजकीय नेत्यांनी महाराष्ट्रातील अनेक प्रलंबित गोष्टी (प्रश्न) मार्गी लावले तर सुजलाम सुफलाम महाराष्ट्र होणे दूर नाही.
No comments:
Post a Comment